शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की.....
जशी,एक जीभ बत्तीस
दातांच्या मध्ये रहाते,
सर्वांना भेटते,
पण कोणाकडून दबली जात नाही...
शुभ सकाळ
माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते......!
तर ते चांगल्या विचारावर असते.......!
कारण आधार कायम सोबत नसतो...पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....
रात्री झोपायच्या वेळेला
तीचाच वीचार मनात येतो
तीला आठवता आठवता
कधी झोप लागले
कळतच नाही
सकाळी सकाळी
स्वप्नात पण तीच राहते
तीच्यासोबत खूप साऱ्या
गोष्टी होतात मग
तिच्यासोबत फीरायला
जायाच ठरत,
बस आता तीच्या हातात
हात टाकायची वेळ येते
आणि
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आई म्हणते पोटाळ्या
ऊठ किती झोपत...!
हि मजा असते सकाळची
शुभ सकाळ
आता क्षणही मला रांगेत उभे असल्यासारखे दिसतात मला वाटतं ते ही
तुझ्या प्रतीक्षेत असतात.
येऊन लाट गेली सरली बरीच वर्षे ,
अद्याप काळजाचा उद्ध्वस्त हा किनारा . !
जगायचं आहे मला पण जगू शकत नाही
एकटं रहायचं आहे मला पण एकटं राहू शकत नाही
जपायचं आहे तुला पण आता जपू शकत नाही
आयुष्यभर तुझ्यासोबत जगायचं आहे पण आता तेवढी माझी लायकी नाही
जीवन साथी बनवायचं आहे तुला पण आता तेवढं माझ नशीब राहील नाही
आठवणी अशा काही देवून गेलास तू
ज्यांना मी कधी विसरूच शकत नाही
ज्यांना मी कधी विसरूच शकत नाही
स्वताचिच_प्रेम कथा वाचुन डोळ्यात पाणी_आल..आणि पुन्हा
हे मन_त्याच्या आठवणीत गुंतु लागल..
जपुन ठेव त्या आठवणी जेव्हा आपण सोबत होतो... कारण आता माझी आठवण तर येईल.. पण मी नाही येणार..
जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारं माणूस चिडणं, रागवणं _सोडून देतं..
तेव्हा समजून जावं _मनं फक्त दुखलं नाहीये जखमा खूप _खोलवर गेल्या आहेत..
#आधी #हसवायचं आणि #नंतर #फसवायचं...
किती#सोपं #वाटतं ना #तुला... ?